मुम्बई28अगस्त2023*मी कोणाला काही वाईट बोलत नाही. देवेंद्र फडणवीसांवर तर मी बोलायचंच सोडून दिलंय.
मी आधी एकदा त्यांना फडतूस बोललो होतो, आता नाही बोलणार…
एकदा कलंक बोललो होतो, आता नाही बोलणार…
आता थापाड्या बोलायचं होतं, पण आता नाही बोलणार…
कारण मी काही बोलायचं ठरवलं तरी त्याचा बोभाटा होतो. पण ते राज्यात दुष्काळ पडला असताना जपानला गेले.”
—उद्धवजी ठाकरे 🔥🔥🤣🤣
More Stories
लखनऊ14अगस्त25*यूपीआजतक न्यूज़ चैनल पर लखनऊ की कुछ महत्वपूर्ण खबरें
अयोध्या14अगस्त25* श्रीराम अस्पताल से लेकर हनुमानगढ़ी मंदिर तक निकाली गई विशाल तिरंगा यात्रा
नई दिल्ली14अगस्त25*यूपीआजतक न्यूज़ चैनल पर 14 अगस्त 2025 की बड़ी खबरें-