मुम्बई28अगस्त2023*मी कोणाला काही वाईट बोलत नाही. देवेंद्र फडणवीसांवर तर मी बोलायचंच सोडून दिलंय.
मी आधी एकदा त्यांना फडतूस बोललो होतो, आता नाही बोलणार…
एकदा कलंक बोललो होतो, आता नाही बोलणार…
आता थापाड्या बोलायचं होतं, पण आता नाही बोलणार…
कारण मी काही बोलायचं ठरवलं तरी त्याचा बोभाटा होतो. पण ते राज्यात दुष्काळ पडला असताना जपानला गेले.”
—उद्धवजी ठाकरे 🔥🔥🤣🤣
More Stories
नई दिल्ली14अगस्त25*यूपीआजतक न्यूज़ चैनल पर 14 अगस्त 2025 की बड़ी खबरें-
नई दिल्ली14अगस्त25*कार्यालय एवं कारखाना जाने – आने के दौरान हुए कर्मचारियों/ अधिकारियों के सड़क हादसे को ऑन ड्यूटी माना जायेगा -सुप्रीम कोर्ट
रोहतास14अगस्त25*जमीन सर्वे के एवज में 50, हजार रूपए घुश लेते पकड़े गए दो सर्व अमीन*