मुम्बई28अगस्त2023*मी कोणाला काही वाईट बोलत नाही. देवेंद्र फडणवीसांवर तर मी बोलायचंच सोडून दिलंय.
मी आधी एकदा त्यांना फडतूस बोललो होतो, आता नाही बोलणार…
एकदा कलंक बोललो होतो, आता नाही बोलणार…
आता थापाड्या बोलायचं होतं, पण आता नाही बोलणार…
कारण मी काही बोलायचं ठरवलं तरी त्याचा बोभाटा होतो. पण ते राज्यात दुष्काळ पडला असताना जपानला गेले.”
—उद्धवजी ठाकरे 🔥🔥🤣🤣

More Stories
मथुरा26मई26*वृंदावन के प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज ने अपने भक्तों और शिष्यों के लिए एक भावुक वीडियो संदेश जारी किया है।*
नई दिल्ली26मई26*यूपीआजतक न्यूज चैनल पर *आज का राशिफल*
नई दिल्ली26मई26*इतिहास की मुख्य घटनाओं सहित पञ्चांग – मुख्यांश ..*