मुम्बई28अगस्त2023*मी कोणाला काही वाईट बोलत नाही. देवेंद्र फडणवीसांवर तर मी बोलायचंच सोडून दिलंय.
मी आधी एकदा त्यांना फडतूस बोललो होतो, आता नाही बोलणार…
एकदा कलंक बोललो होतो, आता नाही बोलणार…
आता थापाड्या बोलायचं होतं, पण आता नाही बोलणार…
कारण मी काही बोलायचं ठरवलं तरी त्याचा बोभाटा होतो. पण ते राज्यात दुष्काळ पडला असताना जपानला गेले.”
—उद्धवजी ठाकरे 🔥🔥🤣🤣

More Stories
महोबा 29 अगस्त 26*चरखारी गौशाला में गोवंशों की बदहाली पर सवाल, लंपी जैसे लक्षणों से चिंता बढ़ी
मथुरा29अगस्त26* मिशन शक्ति फेज 5.0(द्वितीय चरण) के तहत महिलाओं एवं बालिकाओं को किया गया जागरूक*
मथुरा 29 अगस्त 26* चोरी के अभियोग में वांछित चल रहा 01 अभियुक्त गिरफ्तार किया गया।*