मुम्बई28अगस्त2023*मी कोणाला काही वाईट बोलत नाही. देवेंद्र फडणवीसांवर तर मी बोलायचंच सोडून दिलंय.
मी आधी एकदा त्यांना फडतूस बोललो होतो, आता नाही बोलणार…
एकदा कलंक बोललो होतो, आता नाही बोलणार…
आता थापाड्या बोलायचं होतं, पण आता नाही बोलणार…
कारण मी काही बोलायचं ठरवलं तरी त्याचा बोभाटा होतो. पण ते राज्यात दुष्काळ पडला असताना जपानला गेले.”
—उद्धवजी ठाकरे 🔥🔥🤣🤣
More Stories
कानपुर नगर03मई24*कल्याणपुर थाना क्षेत्र के अंतर्गत एक युवक ने 10 साल की मासूम बच्ची के साथ किया दुष्कर्म।
रायबरेली03मई2024*वर्षों पुरानी दुश्मनी को भुलाकर दिनेश प्रताप सिंह और मनोज पांडे गले मिल गए।
लखनऊ03मई24*यूपीआजतक न्यूज चैनल पर देश राज्यों से बड़ी खबरें