मुम्बई28अगस्त2023*मी कोणाला काही वाईट बोलत नाही. देवेंद्र फडणवीसांवर तर मी बोलायचंच सोडून दिलंय.
मी आधी एकदा त्यांना फडतूस बोललो होतो, आता नाही बोलणार…
एकदा कलंक बोललो होतो, आता नाही बोलणार…
आता थापाड्या बोलायचं होतं, पण आता नाही बोलणार…
कारण मी काही बोलायचं ठरवलं तरी त्याचा बोभाटा होतो. पण ते राज्यात दुष्काळ पडला असताना जपानला गेले.”
—उद्धवजी ठाकरे 🔥🔥🤣🤣
More Stories
नई दिल्ली09मई25*’आतंकी ओसामा बिन लादेन भी पाकिस्तान में था…’, कांग्रेस नेता ने पाक आर्मी को लताड़ा*
कानपुर09मई25*भारत – पाक तनाव के बीच चकेरी एयरपोर्ट पर सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण।
लखनऊ09मई25*यूपीआजतक न्यूज चैनल पर सुबह 10.30 बजे की बड़ी खबरें……………….*